"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४४:
* '''अती शहाणा त्याचा बैल रिकामा.''' <br/> - <small>एखादा माणूस स्वतःच्याच बढाया मारत असेल किंवा स्वतःच स्वतःचे गोडवे गात असेल , तर जवळपासच्या व्यक्ती त्याच्यापासून चार हात लांबच राहतात . गावात नांगरणीसाठी किंवा प्रजननासाठी बैल मागण्याची जुनी पद्धत आहे पण स्वतः स्वतःची कौतुकं करण्याची सवय असेलेल्या माणसाकडे कोणीही मदतीसाठी किंवा कामासाठी संपर्क करत नाहीत .</small>
 
*'''अंथरूण पाहून पाय पसरावे.''' ''संस्कृतपर्यायः '' - विभवानुरूपम् आभरणम् <br/> - <small>भोवतालची परिस्थितीचे भान ठेउनच आपल्या पुढच्या कामाचे नियोजन करावे . जर आपण झोपण्यासाठी घातलेली सतरंजी आखूड म्हणजे कमी लांबीची असेल तर आपले पाय झोपल्यावर जमिनीवर येतील हा शब्दशः अर्थ झाला .</small>
 
* '''असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.''' ''संस्कृतपर्यायः '' - १. न मूर्खजनसम्पर्क: सुरेन्द्रभवनेष्वपि। . पावको लोहसङ्गेन मुद्गरैरभिहन्यते।<br/> - <small>वाईट किंवा चुकीच्या माणसांच्या संगतीने आपलाच सर्वनाश ओढवू शकतो . हत्यार जवळ बाळगल्याने आपल्याला सुद्धा इजा होऊ शकते कारण हत्याराला समजत नाही कोण आपले कोण परके हे !</small>
 
* '''असतील चाळ तर फिटतील काळ.''' <br/> - <small>सतत कष्ट करून मार्ग शोधण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीसमोर कोणतेही संकट फारकाळ टिकू शकत नाही .नेहमी योग्य मार्गाने विवेकाने वागणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील वाईट काळही निघून जातो .</small>
* '''असतील चाळ तर फिटतील काळ.''' <br/>
 
* '''असतील शिते तर जमतील भुते.''' ''संस्कृतपर्याय''- द्रव्येण सर्वे वशा:। <br/> - <small>फुकटात मेजवान्या (पार्ट्या) देणाऱ्या व्यक्तीजवळ त्याचे पैसे संपेपर्यंत भरपूर लोभी लोकांचा गोतावळा असतो , एकदा पैसा अडका संपला कि हे कोणीही फुकटे मदतीला येत नाहीत . </small>
 
* '''असतील फ़ळे तर होतील बिळे.'''<br/> - <small>एखाद्या झाडाला भरपूर फळे येत असतील तर त्या झाडाच्या जवळपास खूप प्राणी बिले करून किंवा घर करून राहतात . अशाच तऱ्हेने एखादी व्यक्ती जर खूप उपयोगाची आहे अस लोकांना जाणवलं तर त्या व्यक्तीचा फायदा घेणारे लोक त्याच्याशी जास्तीतजास्त संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात . </small>
* '''असतील फ़ळे तर होतील बिळे.'''<br/>
 
* '''असतील मुली तर पेटतील चुली.'''<br/> - <small>घरतील आया बहिणी , सुना मुलींच्यामुळे घरात नीटनेटकेपणाने अन्न शिजवले जाते, घरची नीट देखभाल केली जाते . स्त्रियांच्या बद्दल असणाऱ्या विविध गैरसमजुतीमुळे समाजात नवीन मुलगी जन्माला आली तर तिचं स्वागत होत नाही (स्त्री भृणहत्या)ह्या विषयावर लोकांची कान उघडणी करण्यासाठी हि म्हण वापरली जाते . स्त्रियांचा सुद्धा समाजबांधणीमध्ये पुरूषाइतकाच सहभाग आहे .</small>
* '''असतील मुली तर पेटतील चुली.'''<br/>
 
* '''असून अडचण नसून खोळंबा.'''<br/> - <small>एखादी गोष्ट /अवयव /माणसे आपल्या जास्त संपर्कात आली तर आपल्याला त्याची अडचण होते पण ते च नसेल तर आपल्याला त्यची कमतरता जाणवते . उदाहरणार्थ -(अवयव )आपला हात जेव्हा आपण कुशीवर झोपतो तेव्हा त्याच हाताची आपल्याला अडचण होते पण एखाद दिवशी तो हात न वापरता काम करायची ठरवली तर तसा करताना कितीतरी अडचणी येतात .(वस्तू )पैसे भरपूर असतील तर कुठे ठेवायचा प्रश्न पडतो व जवळ अजिबात पैसे नसतील तर सगळीच कामे अडतील . (माणूस )एखाद्या व्यक्तीचा समजा आपल्या आईच्या ओरडण्याचा आपल्याला कधीकधी खूप राग येतो पण आईच जवळ नसेल तर आपल्याला कितीतरी अडचणींना तोंड द्यावे लागते .</small>
* '''असून अडचण नसून खोळंबा.'''<br/>
 
* '''असेल ते विटवा, नसेल ते भेटवा. '''<br/> - <small>जवळ असणाऱ्या व्यक्तींमधील तंटा /भांडणे मिटवावी आणि जे एकेमकांपासून लांब /दूर गेले आहेत त्यांना एकत्र आणावे</small>
 
* '''असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.'''<br/> - <small>जर खरच मी देवावर नीट मनापासून भक्ती केली असेल तर मी जिथे आहे तिथे तो देव माझ्यासाठी सगळ निर्माण करेल . कधीतरी अतिशयोक्ती मध्ये हे म्हण वापरली जाते . देवावर असलेल्या असीम भक्तीपायी देव सुद्धा भक्तासाठी मदतीला धावून आल्याची उदाहरणेदेखील आहेत.</small>
* '''असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.'''<br/>
 
* '''अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य.'''<br/> - <small>अवघड जागी म्हणजे सर्वसाधारणपणे जे अवयव आपण झाकून ठेवतो तिथे जखम असेल आणि वैद्य म्हणून जावई ( परिचित असूनही परका )असेल तर अडचण सांगताना अवघडलेपण येईल अशा अर्थाने म्हण . आपल्या अडचणी ज्या आपण कोणाला बोलून दाखवू शकत नाही त्याचा इलाज करायला आपल्याच परिचयातील व्यक्तीची मदत घेताना काय अवस्था होईल ह्याची कल्पना सुद्धा करणे कठीण आहे .
* '''अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य.'''<br/>
</small>
 
* '''अती झाले मसणात गेले.'''<br/> - <small>एखाद्या दुःखाचा अतिरेक झाला कि त्या अडचणीबाबत वाटणारी सहानभूती सुद्धा कधीतरी संपून जाते .दुःखाची जाणीवही संपून जाते .</small>
* '''अती झाले मसणात गेले.'''<br/>
 
* '''अंगावरचे लेणे चांभाराचे देणे'''<br/> - <small>कोणतीही वस्तू नवीन विकत घेतली तर त्यची जपणूक व देखभालीसाठी बराच पैसा खर्च होत असतो मात्र हे बर्याचवेळा आपल्या नंतर लक्षात येते . उदाहरणार्थ समजा कोणी नवीन वाहन विकत घेतले तर त्यासाठी लागणारे इंधन , दुरुस्ती असे अनेक खर्च त्याबरोबर वाढत जातात . वाहन नसते तेव्हा आपला खर्च कमी असतो त्यापेक्षा वाहन घेतल्यावर जास्त खर्च येतो असेही अनेकदा लक्षात येते .</small>
* '''अंगावरचे लेणे चांभाराचे देणे'''<br/>
 
*'''अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.'''<br/>
"https://mr.wikiquote.org/wiki/म्हणी" पासून हुडकले