"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
अरुणा केळकर. (चर्चा | योगदाने) |
अरुणा केळकर. (चर्चा | योगदाने) |
||
ओळ १८:
म्हणी संपादित करणाऱ्यांना नम्र सूचना. वाक्प्रचार व म्हणींमध्ये फरक आहे. वाक्प्रचार [[मराठी वाक्प्रचार|वाक्प्रचारांच्या स्वतंत्र लेखात]] टाकावेत.
==स्वर अ==
* '''अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.- '''<small> स्वतः च्या कृतीमुळे झालेल्या अडचणीसाठी दुसऱ्याला नावं ठेवणे . आपणच म्हशींवर बसून चाललोय तर म्हशीला बोलण्यात काय अर्थ की मला कुठे नेतेस !</small>
* '''अचाट खाणे मसणात जाणे - ''' <small>अतिरेक हा वाईटच , जसे भरपूर खाल्ल्यामुळे विविध आजार होऊन अखेर मृत्यू होतो .</small>
* '''अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.''' <br/>
* '''अडला हरी गाढवाचे पाय धरी.''' -शहाण्या माणसांनाही वेळप्रसंगी मुर्खांची मनधरणी करावी लागते. प्रसंगानुरूप वागावे.<br/>
''संस्कृतपर्यायः '' - वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालविपर्यय:। <br/>
* '''अडली गाय खाते काय.'''<br/>
Line ५१ ⟶ ५०:
* '''असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.'''<br/>
''संस्कृतपर्यायः '' - 1 न मूर्खजनसम्पर्क: सुरेन्द्रभवनेष्वपि। <br
* '''असतील चाळ तर फिटतील काळ.''' <br/>
|