"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ग
शु ले
ओळ १:
1) आस्तिकांपेक्षाहीआस्तिकांपेक्षा ही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरीतर्क तरी असतो. पण अस्तिकलाअस्तिकाला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.<br>
2) समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोगउद्योग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनहीपाश्चिमात्यांहून ही अधिक पाश्चिमात्य व्हा.<br>
3) स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.<br>
4) अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.<br>
5) आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.<br>
6) आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहससाहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.<br>
7) चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.<br>
8) तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.<br>
9) दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.<br>
10) देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.<br>
11) दैव नावाची कोणतीही गोष्ठगोष्ट नाही आपल्याला जबरद्स्तीनेजबरदस्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.<br>
12) धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.<br>
[[वर्ग:तत्वज्ञान]]