"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १३४:
* माणसान कसं कर्दळीच्या पानासरखं असावं, आयुष्यात कितीही सुखं-दुख: अंगावर पडली तरी ती ओघळून पडावीत अगदी अलिप्त!
* मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते
*मूर्ख माणसे,मेल्यानंतर स्वर्गाला जाण्याची वाट बघतात,तर सूज्ञ माणसे या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
==मूळाक्षर य==
|